Posts

Featured Post

१६ सप्टेंबर २०१८ बैठक क्र २

*शेतकरी पुत्र समुहाची दुसरी बैठक १६ सप्टेंबर २०१८ रोजी पार पडली या बैठकीत झालेले नीर्णय खालील प्रमाने*     *१) सभासद - शेतकरी पुत्र समुह फक्त सभासदचाच शेतमाल खरेदी करेल व शेतकरी पुत्र समहात फक्त सभासदच वीवीध पदावर काम करू शकतात सभासद होण्यासाठी ३१ अॉक्टोबर २०१८ प्रर्यंतच १००रूपयात रजिस्ट्रेशन करून १ नोव्हेंबर पासुन ३०० दीवस रोज १००रूपये याप्रमाने ३०,०००रूपयात सभासदांच्या होता येयील सभासद फी भरताना काही अडचन असल्यास महीण्यातील ७ दीवस जरी फी भरू शकलो नाही तरी त्यानंतरच्या १५ दीवसात ती फी भरू शकता. ३१ अॉक्टोबर २०१८ नंतर रजिस्ट्रेशन साठी १०००रूपये व १५०रूपये ३००दीवस रोज भरून ४५,०००रूपये भरून सभासद होता येयील सभासदांना काही कारनास्तव सभासदत्व सोडायचे असेल तर त्यांनी राजीनामा दिल्यानंतर येनार्या ३१मार्च ला त्यांचे पैसे त्यांच्या खात्यात जमा केले जातील त्यासाठीच्या अटी - ३०० दीवस कालावधी पुर्ण करण्या अागोदर राजीनामा दील्यास राजीनामा दीलेल्या दीवसाप्रर्यंतचा संस्थेच्या खर्चातुन त्याचा वाटा वजा केला जायील व राहीलेली रक्कम ३१ मार्च रोजी त्यांच्या बॅक खात्यात जमी केली जायील. ३०० दीवस पुर्ण केले

हमीभाव व स्वयंरोजगार

*आपन शेतकरी पुत्र हायटेक मार्केटिंग सिस्टीम मधील सभासदांना मीळनार्या हमीभावावीषयी व स्वयंरोजगाच्या संधी वीषयी जाणून घेऊया*     *शेतकरी पुत्र हायटेक मार्केटिंग सिस्टीम फक्त रजिस्ट्रेशन केलेल्या सभासदांचाच शेतमाल बाजारभावापेक्षा १० ते २५% ज्यास्त दराने तालुका समुहातर्फे खरेदी करेल.*     *शेतकरी पुत्र हायटेक मार्केटिंग सिस्टीम मध्ये गाव/पाड्या पासुन ते मेट्रो सीटी प्रर्यंत मोठ्या प्रमानावर स्वयंरोजगार संधी आहेत यासाठी फार मोठ्या शिक्षणाची कींवा काैशल्याची गरज नाही तसेच वेळेचेही बंधन नसनार आहे इत्तर कामे करूनही आपन हा व्यावसाय करू शकता शेतकरी पुत्र हायटेक मार्केटिंग सिस्टीम मध्ये शेतमालाचे बुकींग करण्यापासुन ते मेट्रो सीटीतील ग्राहकांच्या घरात माल पोहचवे प्रर्यंत शेतकरी पुत्र समुहाच्या रजिस्ट्रेशन केलेल्या सभासदा शीवाय कोनाचाही हात लागणार नाही सुरवातीला आपन शेतकरी नोंदनी करून घेनार आहोत त्यानंतर नोदनीक्रत शेतकर्यांचे पीकपानी नोदनी घेनार आहोत पीक काढनी  आगोदर १ महीना उत्पादन  सर्वे केला जानार आहे ८ दीवस आगोदर माल खरेदी कनफरमेशन दीले जानार आहे त्यानंतर १ दीवस आगोदर शेतमाल खरेदी करुन वीक्

भीकेचे डोहाळे

कधी कधी असे वाटते; १) शेतकऱ्यांच्या जमिनी भाड्यावर सरकारने घ्याव्या. २) त्या शेतीत त्यालाच सरकारी नोकरी द्यावी. 3) शेतीला लागणार बियाण, अवजार, मजुराचा खर्च सरकारचा तसेच पिकावर सुद्धा सरकारचा हक्क राहील. ४) एक बेसिक पगार शेतकऱ्याला देण्यात यावा तसेच उत्कृष्ट पिक काढल्याबद्दल वेगळा बोनस द्यावा. ५) शेतकऱ्याला वय वर्षे साठ नंतर पेंशन चालु ठेवावी. ६) शेतकऱ्याच्या मुलानां शेतीचे शिक्षण मोफत द्यावे, त्यानां मोफत घरे द्यावी, मुलाच्या लग्नासाठी प्रत्येकी 2 लाख रुपये द्यावेत. यासाठी महिन्याला 2000/- कमी पगार दिला तरी चालेल. ७) सर्व आजारासाठी सरकारी किवां खाजगी रुग्णालयात मोफत उपचार द्यावेत. ८) जे शेतकरी जैविक खताचां वापर करतील त्यानां जास्त पगार द्यावा. ९) प्रत्येक शेतकऱ्याला दोन पेक्षा जास्त मुले नकोत. मुलीचें नावही समान हक्काने वडिलांनतंर 7/12 वर आले पाहिजे. १०) शेतकऱ्याचा मुलगा किंवा मुलगी शेतकरीच असला पाहिजे. #फायदे १) जास्त पाऊस आला, नापिकी झाली तर नुकसान सरकारच. शेतकरी सुरक्षित. उत्पादन वाढले सरकारचा फायदा. २) वीज, पाण्यासाठी शेतकर्याला चकरा माराव्या लागणार नाही.

शेतकरी पुत्र समुह महाराष्ट्र

Image